जालना- खरीप हंगामनिहाय क्षेत्र नोंदणीच्या तारखा
खालीलप्रमाणे जाहिर झाल्या आहे. पीक, क्षेत्र नांदणीच प्रस्ताव सादर करण्याचा आणि शुल्क
भरण्याचा अंतिम दि. मुग, उडीद,25 जुलै ते 31 जुलै 2016, संकरीत/सुधारित कापूस, सोयाबीन,
बाजरी, भुईमुग, तुर, मका, ज्युट, ख. ज्वारी दि, 31 जुलै ते 6 ऑग्स्ट 2016, खरिप सुर्यफुल
व इतर खरीप पीके दि. 31 ऑगस्ट ते 6 सप्टेंबर 2016,
भाजीपाला पीके पेरणीपासुन 15 दिवसाचे आत,चलन प्राप्त झाल्यापासून 6 दिवसाचे
आत आणि धान 20 ऑगस्ट ते 26 ऑगस्ट 2016 पेरणीपासून 15 दिवसाच्या आत नोंदणी करावी, असे
विभागीय बीज प्रमाणीकरण अधिकारी यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.
***-***
No comments:
Post a Comment